विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यातील १० वाघांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दावा शासनातर्फे करण्यात आला आहे. विधानपरिषेदत संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रूपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. आठ महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे तर इतर कारणांमुळे तिघांचा मृत्यू झाला. वनविभागातील नागपुरातील खापा व ब्रम्हपुरीतील नागभीड या वनपरिक्षेत्रात शेतकºयांनी शेतीत लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन वाघांचे मृत्यू झाले. तर उर्वरित तीन वाघांच्या मृत्यूप्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली, असे उत्तरात नमूद करण्यात आले.
LATEST Post
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची उत्तम संधी! तब्बल 4029 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 20, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लि. मध्ये 147 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 19, 2026
पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026
इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 470 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! तब्बल 2482 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 612 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 14, 2026
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 267 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 12, 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये क्लर्क पदाच्या 9124 जागांसाठी भरती..
Published On: ऑगस्ट 12, 2026















