सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

savitribai-jyotirao-phule

सावित्रीबाई जोतीराव फुले यांची प्राथमिक माहिती भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री … Read more

Police Bharati 2022 : राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

police-bharati-2022

Police Bharati 2022 : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) राबवण्यात येणार असल्याचे वृत्त ABP माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत होते. कोरोनाचा … Read more

महत्त्वाची सूचना : राज्यसेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

mpsc rajyaseva postpand

कोरोनामुळे मागील वर्षी राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.त्यातून मार्ग काढत १४ मार्च २०२१ रोजी परीक्षा होणार होती.पण आयोगाने जाहीर केलेल्या पत्रकांनुसार १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. आयोगाचे याविषयी म्हणणे- १)राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बध लावेलेले आहेत. या … Read more

35 वेळा अपयश येऊनही खचला नाही; शेवटी IPS झालाच!

Vijay Vardhan Success Story

स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी २-३ अपयश आले कि लगेच दुसरी वाट शोधतात. स्पर्धा परीक्षेची कठीण पातळी अधिक असली तरीही चिकाटीनं अभ्यास करण्याची वृत्ती असल्यास यात हमखास यश येते. स्पर्धा परीक्षेत तब्बल ३५ वेळा अपयश आले तरीही न खचता शेवटी IPS होणाऱ्या आवलियाची सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. हा अवलिया आहे विजय वर्धन… … Read more

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे केंद्र बदलण्यास मुदतवाढ

mpsc-rajyaseva-2020-center-change

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या (PSI-STI Combine Exam) विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तर 20 सप्टेंबरला होणाऱ्या राज्य … Read more

१० वी नापास… पण MPSC पास होऊन मिळवले राष्ट्रपती पदक…

surykant bangar

सूर्यकांत बंगर यांचे प्राथमिक शिक्षण, शेंडी तालुका अकोले, डहाणू येथे झाले. १० वीत अपयश येऊन ते आपल्या चीचोंडी गावी आले. वडील प्राथमिक शिक्षक होते. तर मोठे भाऊ चंद्रकांत बांगर पोलिस खात्यात होते. वडील म्हणाले तू नापास झाला आता औत धर शेती कर. आपली शेती करायला कुणी नाही. त्यामुळे सूर्यकांत बांगर यांनी मनात पोलिस अधिकारी होण्याची … Read more

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? धोनीकडून शिका या ५ गोष्टी…

spardhapariksha-and-ms-dhoni

नुकतीच आपल्या सर्वांच्या आवडत्या महेंद्रसिह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला नेहमीच “कनेक्टिंग डॉट्स” आढळून येतात. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण जाणून घेऊ… १) एकाग्रता स्पर्धा परीक्षांमध्ये एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा … Read more

महत्त्वाचे : MPSC परीक्षेचे केंद्र बदलता येणार

mpsc-exam-cetner-change

कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फारच मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवरांना त्यांच्याजवळील जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागात बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली … Read more

बारावीत वडिलांचे छत्र हरवले; तरी पहिल्याच प्रयत्नात IAS बनली

ias-rishita-gupta-marathi-story

नवी दिल्ली: जर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हीच गोष्ट दिल्लीच्या ऋषिताने सिद्ध केली आहे. बारावीत कमी गुण मिळाल्याने तिला आपल्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, परंतु ऋषिताने हे सिद्ध केले की, एखाद्या विषयाने काहीही फरक पडत नाही, परंतु आपल्या … Read more