भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.
LATEST Post
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 267 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 12, 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये क्लर्क पदाच्या 9124 जागांसाठी भरती..
Published On: ऑगस्ट 12, 2026
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांसाठी मोठी भरती
Published On: ऑगस्ट 11, 2026
भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 389 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 10, 2026
पंजाब नॅशनल बँकेत पदवी पाससाठी मोठी संधी ! 545 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 10, 2026
SBI मध्ये लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी मेगाभरती; पदवी पाससाठी मोठी संधी
Published On: ऑगस्ट 7, 2026
महाराष्ट्रात शिक्षक पदांच्या 30,290 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Published On: ऑगस्ट 7, 2026
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मोठी भरती
Published On: ऑगस्ट 5, 2026















