भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.
LATEST Post
महाराष्ट्रातील अंगणवाडीत ४,९४३ पदांची मेगाभरती सुरु
Published On: जुलै 22, 2026
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! IBPS मार्फत 7365जागांसाठी भरती जाहीर
Published On: जुलै 22, 2026
इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती
Published On: जुलै 22, 2026
नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती
Published On: जुलै 18, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 पदांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी
Published On: जुलै 18, 2026
ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती
Published On: जुलै 18, 2026
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
Published On: जुलै 16, 2026
भारतीय रेल्वेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! सेक्शन कंट्रोलर पदासाठी मोठी पदभरती
Published On: जुलै 15, 2026















