राष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यानुसार आता दररोज फक्त 50 हजार भाविकांनाच दर्शनाची परवानगी देता येणार आहे. भाविकांची संख्या जर वाढली तर त्यांना अर्धकुमारी किंवा कटरामध्येच थांबवले जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात नव्या बांधकामांवरही बंदी घालण्यात आली आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी 24 नोव्हेंबरपासून नवी पायी रस्ता सुरू करण्याचे तसेच प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक कार सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये याठिकाणी एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी दर्शन केले होते. वैष्णो देवी श्राइन बोर्डच्या वेबसाइटनुसार गेल्या काही वर्षांत भाविकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंकडेवारीचा विचार करता 1986 मध्ये येथे येणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 14 लाख होती. ती 2012 मध्ये एक कोटींपेक्षा जास्त (104 लाख) झाली. 2013 मध्ये एकूण 93 लाख भाविकांनी दर्शन घेतले. 2014 मध्ये सुमारे 78 लाख, 2015 मध्ये 78 लाखांहून अधिक आणि 2016 मध्ये 77 लाखांहून अधिक लोकांनी दर्शन घेतले
LATEST Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 3, 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 2, 2026
IBPS मार्फत 13,706 जागांसाठी महाभारती; पदवीधरांना नोकरीची संधी
Published On: सप्टेंबर 1, 2026
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सरकारी नोकरी संधी ; 376 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 29, 2026
भारतीय डाक विभागात 23,757 जागांसाठी मेगाभरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
Published On: ऑगस्ट 28, 2026
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची उत्तम संधी! तब्बल 4029 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 20, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लि. मध्ये 147 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 19, 2026
पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026















