शिक्षण थांबवून चार वर्षे घरी, एमपीएससीत मुलींत राज्यात प्रथम; स्वाती बनली उपजिल्हाधिकारी

swati-dhabade-mpsc-first

पुणे- मुलगी शिक्षण घेऊन पुढे काय करणार, त्यापेक्षा तिने घरी बसून घरातील कामे शिकावीत आणि लग्न करून सासरी जावे, अशी मानसिकता अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. अशाच परिस्थितीत बारावीनंतर कुटुंबीयांनी शिक्षण थांबवल्याने चार वर्षे घरी बसलेली मुलगी पुन्हा जिद्दीने शिक्षणास सुरुवात करते आणि पदवीधर होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देत मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान … Read more

फौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’…!

abhijeet-pawar-mpsc

आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच. अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच.

स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना

Independent-india

पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५०, साजरा झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र होते. (२६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ ) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते. (१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

Karmaveer-Bhaurao-Patil

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपरिचय, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेली सामाजिक कामे याची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आली आहे.

महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

mahatma jyotiba phule 1

महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आहे. समाज सुधारक या विषयावर स्पर्धा परीक्षांमध्ये नियमित प्रश्न येत असतात.

Current Affairs – 18 September 2018

ayushman-bharat_official-logo

राज्यात आयुष्मान भारत २३ सप्टेंबरपासून सुमारे ८४ लाख कुटुंबाची निवड राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंबाच्या पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची हमी घेणाऱ्या ‘आयुष्मान भारत योजने’बरोबरच गेली सहा वर्षे दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधा देणारी राज्य सरकारची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ही सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात येत्या २३ सप्टेंबरपासून आयुष्मान भारत योजना सुरू होणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी … Read more