विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यातील १० वाघांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दावा शासनातर्फे करण्यात आला आहे. विधानपरिषेदत संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रूपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. आठ महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे तर इतर कारणांमुळे तिघांचा मृत्यू झाला. वनविभागातील नागपुरातील खापा व ब्रम्हपुरीतील नागभीड या वनपरिक्षेत्रात शेतकºयांनी शेतीत लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन वाघांचे मृत्यू झाले. तर उर्वरित तीन वाघांच्या मृत्यूप्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली, असे उत्तरात नमूद करण्यात आले.
LATEST Post
SSC मार्फत विविध पदांच्या 1871 जागांसाठी नवीन भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी
Published On: सप्टेंबर 11, 2026
दिल्ली उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 11, 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 9, 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 2536 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: सप्टेंबर 9, 2026
RCFL मार्फत 326 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 5, 2026
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी 1100 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 5, 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 3, 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 2, 2026















