पश्चिम खोऱ्यातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यास मान्यता देण्याबरोबर गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली. हा देशातील पहिलाच जल आराखडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्रातील जल आराखड्याचे काम पूर्ण झाले अाहे. कृष्णा, तापी, कोकण खोऱ्यातील आराखड्यास मार्चपर्यंत मान्यता देण्यात येईल. महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणांच्या सूचनांनुसार राज्यातील जल आराखडा तयार होणे प्रस्तावित होते. त्यानुसार राज्यातील पाच खोऱ्यांतील जल आराखडे तयार करून एकत्रित करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी एकात्मिक राज्य जल आराखड्यांतर्गत गोदावरी खोरे जल आराखड्यास मान्यता देण्यात आली.
LATEST Post
महाराष्ट्रातील अंगणवाडीत ४,९४३ पदांची मेगाभरती सुरु
Published On: जुलै 22, 2026
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! IBPS मार्फत 7365जागांसाठी भरती जाहीर
Published On: जुलै 22, 2026
इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती
Published On: जुलै 22, 2026
नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांच्या 259 जागांसाठी भरती
Published On: जुलै 18, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 पदांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी
Published On: जुलै 18, 2026
ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती
Published On: जुलै 18, 2026
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती
Published On: जुलै 16, 2026
भारतीय रेल्वेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! सेक्शन कंट्रोलर पदासाठी मोठी पदभरती
Published On: जुलै 15, 2026















